Premium|Study Room: भारतातील राजकीय नैतिकतेचा घसरणीचा प्रवास: एक नैतिक संकट

Decline of political ethics in Indian democracy : आज भारतात राजकीय नैतिकतेचा ऱ्हास गंभीर बनला आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, निवडणूक खर्च, क्रोनी कॅपिटलिझममुळे लोकशाहीची मुळे हादरली असून सामाजिक व नैतिक मूल्ये कमकुवत होत आहेत.
Decline of political ethics in Indian democracy

Decline of political ethics in Indian democracy

esakal

Updated on

लेखक : अभिजित मोदे

आजच्या भारतात राजकीय नैतिकता ही एक गंभीर चिंतेची बाब बनली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात नेहरू, पटेल यांसारख्या नेत्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजकारण केले, पण आज राजकीय नेते सत्तेच्या लोभात गुंतले आहेत. भ्रष्टाचार, काळे पैसा, निवडणूक खर्च यामुळे राजकीय नैतिकता घसरत आहे. हे केवळ कायदेशीर प्रश्न नसून, नैतिक संकट आहे जे लोकशाहीच्या मुळांना हादरवते आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com