

Maharashtra Water Accident: Four Lives Lost in Kashyapi Dam Mishap
sakal
पंचवटी/नाशिक: विरंगुळ्यासाठी कश्यपी धरणावर गेलेल्या आनंदी सहलीचे काही क्षणांत दुःखद शोकांतिकेत रूपांतर झाले. पती-पत्नी आणि शेजारील दोन सख्खी भावंडे अशा चौघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याने मखमलाबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.