Vidarbha: झोप उडाली अन् चितांही वाढली; उद्योगासाठी जमिनी अधिग्रहित करण्याचा घाट, बारा गावांतील शेतकरी आक्रमक

Proposed MIDC Expansion Triggers Massive Farmers’ Protest: गोंडपिपरीतील MIDC विस्तारासाठी १२ गावांतील १० हजार एकर जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रस्तावाविरोधात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू आहे.
Vidarbha

Vidarbha

esakal

Updated on

गोंडपिपरी: चाळीस वर्षांपूर्वी करंजीत एमआयडीसीची स्थापना झाली. याकरिता ३५ एकर जागा अधिग्रहित करण्यात आली. शेतकऱ्यांकडून कमी भावात शेती घेतल्या गेली.याठिकाणी दहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प येणार आहे. त्यासाठी बारा गावांतील दहा हजार एकर शेती अधिग्रहित करण्याचा घाट प्रशाननाने मांडला आहे. पण प्रशासनावर, सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवण्यास शेतकरी तयार नाहीत. मालकांना गुलाम करीत भांडवलदारांचे खिसे भरण्याचे काम शासन करीत असल्याचे सांगत बळीराजा एल्गारासाठी सज्ज झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

Farmers March to Delhi
Why is MIDC expanding in Kolhapur?
Maharashtra Farmers Escalate Loan Waiver Demand; Dramatic Protests Erupt Across Districts
land acquisition compensation dispute in Karnataka
Marathi News Esakal
www.esakal.com