नागपूरकरांना हवाई प्रवासाचा झटका; मुंबईसह अनेक शहरांची विमानसेवा दोन महिन्यांसाठी बंद, कारण काय?

Nagpur-Mumbai Flight Service Suspended : या निर्णयामुळे एअर इंडियाच्या नागपूर-मुंबई मार्गावरील सकाळची आणि संध्याकाळची नियमित उड्डाणे बंद राहणार आहेत.
Nagpur-Mumbai Flight Service Suspended

Nagpur-Mumbai Flight Service Suspended

esakal

Updated on

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. एअर इंडियाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत नागपूर-मुंबई विमानसेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढता संचालन खर्च, विमानांच्या उपलब्धतेचे नियोजन आणि अंतर्गत वेळापत्रकातील बदल यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com