२०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात अतर्क्य अशा घटनांची साखळीच सुरु झाली आहे. महाविकासआघाडीचं सरकार, शिंदे-अजितदादांची वेगळी वाट, अन् आता ठाकरे बंधूंची एकजूट. पाच जुलैला ‘आवाज मराठी’चा या अराजकीय मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा धक्के द्यायला सुरुवात केली. या मेळाव्यात घडलेल्या दोन प्रमुख घटनांपैकी एक म्हणजे २० वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणे. दोन टोकाच्या विचारधारा असणारी काँग्रेस आणि शिवसेना २०१९ मध्ये एकत्र आली. राज-उद्धव यांचे अजूनही ‘इशारो… इशारो मै’ सुरु असले, तरी त्यांच्या एकत्र येण्याच्या कल्पनेनेच मराठीजनांना मोहोर फुटला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.