पुणतांबा, जि. नगर - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव आणि शुभांगी संजय जाधव या शेतकऱ्यांच्या मुलींनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. 
अ‍ॅग्रो

राज्याचा अर्थसंकल्पही शेतकरी केंद्रित असेल - मुनगंटीवार

सकाळवृत्तसेवा

अकोला - राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यसुद्धा भविष्यात मागे राहणार नाही, यंदा राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित असेल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिले.

अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या समारंभासाठी मंगळवारी (ता. ५) ते येथे आले होते. या वेळी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मंत्री मुनगंटीवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी नेहमी खंबीरपणे उभे राहिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत या देशामध्ये सर्वांत जास्त निधी उपलब्ध करणारे हे राज्य आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. हे रयतेचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन हे सरकार चालते आहे आणि म्हणून केंद्राने सहा हजार रुपयांची वार्षिक मदत घोषित केली आहे. राज्य सुद्धा भविष्यात मागे राहणार नाही. जय किसान म्हणत शेतकऱ्यांचा सन्मान वाढवत या राज्यातील शेतकरी, अन्नदाता सुखी भव या भावनेने पुढच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू राहील हा विश्‍वास मी शेतकऱ्यांना देतो.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

Pune News: शासन निर्णय लवकरच! प्रवेश रद्द केल्यास शुल्क परतावा अनिवार्य; राज्य शिक्षण आयुक्तांची माहिती, पालकांना दिलासा!

Rahuri Bypoll: प्राजक्त तनपुरे यांची माघार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई, अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा?

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये वृक्षतोडीला ब्रेक; राष्ट्रीय हरित लवादाकडून २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT