Appeal to send proposal for Marathi Sahitya award 
अहिल्यानगर

‘मराठी साहित्य’ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : मराठी साहित्य क्षेत्रात विशेष लेखन केलेल्या मान्यवरांना 12 वर्षापासून येथील प्रकाश किरण प्रतिष्ठान पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी साहित्यिकांनी आपले लेखन साहित्य पाठविण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी केले आहे. 

मराठी कविता संग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, ललीत, वैचारिक वाड्मय, प्रवासवर्णन, दिवाळी अंक, नाताळ अंक अशा विविध मराठी साहित्य लेखनाच्या दोनप्रती, पासपोर्ट फोटो, अल्पपरिचय 31 डिसेंबरपर्यंत प्रकाश किरण प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले आशीर्वादनगर, शिरसगाव रोड, प्रभाग एक श्रीरामपूर 413709 पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे जानेवारी मध्ये आयोजन केले असुन पुरस्कार विजेत्यांना सन्मान चिन्ह, पुरस्कार प्रमाणपत्र आणि शाल ग्रंथभेट देऊन सन्मानित केले जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. शहरासह विविध ठिकाणच्या साहित्यिकांना आपले साहित्या तातडीने पाठविण्याचे आवाहन प्रकाश किरण प्रतिष्ठानने केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसह आरोपींना कोर्टाचा दणका, संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप निश्चिती

Jalgaon Gold And Silver Price : खिसा रिकामा होणार! डिसेंबरच्या २१ दिवसांतच सोने ५५०० रुपयांनी तर चांदी २७ हजारांनी महागली

Navi Mumbai: बदलापूर ते पनवेल एका झटक्यात होणार पार! नवा मार्ग कसा असणार? जाणून घ्या...

Sugar Factory Protest : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या साखर कारखान्यावर दगडफेक; मळी मिश्रित पाण्यावरून भेंडवडे ग्रामस्थांचा संताप अनावर

Madhya Pradesh Forts: भारताच्या हृदयातील इतिहास; मध्य प्रदेशातील ५ किल्ले जे आजही पराक्रमाची साक्ष देतात

SCROLL FOR NEXT