Parbata Navale of Guhire village in Akole taluka passed away
Parbata Navale of Guhire village in Akole taluka passed away 
अहमदनगर

१०० किलोचे पोते नेहणारी महिला काळाच्या पडद्याआड

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी गुहीरे गावात राहणाऱ्या आदिवासी महिला पार्बता बाई नवले या आदिवासी भागातील गृहिणी अशिक्षित मात्र जिद्दी 1915 रोजी कळसूबाई गडाच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावात भारमल कुटुंबात जन्मलेल्या. 

लहानपणापासून कंद, मुळे, झाडपाला याचे औषध गोळा करून परिसरातील रुग्णांना त्या बऱ्या करत. त्यांचे लग्न झाल्यानंतर त्या गूहिरे येथे आल्या. त्यावेळी भंडारदरा येथे जलाशयाचे काम सुरू असताना त्यांनी धरणाच्या कामावर जाऊन मजुरी केली. त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बंड केले. आपलं शिक्षण नसले तरी मुलांना शिक्षण दिले. 
नातवंडे देखील अधिकारी बनवले, काबाडकष्ट करून त्यांनी आपले कुटुंब सावरले.

पुरुषाला लाजवील असे त्यांचे काम होते. १०० किलोचे पोते ते डोक्यावर, पाठीवर घेऊन १० किलोमीटर पायी घेऊन जात असे. तर रानात जनावर चरण्यासाठी गेल्या असता वाघाशी झुंज देऊन त्यांनी वाघाच्या तावडीतून गाय सोडवली. अशा या माउलीला पाच मुले, नातवंडे, पणती आहेत. बंड खोर कोंड्या नवले यांच्या बंडाला ताकद देण्याचे व त्याला भाकरी देण्याचे काम आजी करत असे. मुंबई येथे पायी जाऊन राणीच्या बागेत त्या कामाला जात.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT