Akola News: In Maharashtra, it will be sold now, the decision of the Chief Minister; Rayat Bazar Abhiyan will be implemented in the state 
अकोला

महाराष्ट्रात आता ‘विकेल ते पिकेल’, मुख्यमंत्र्यांचा निर्णय; रयत बाजार अभियान राज्यात राबविणार

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्‍चित करण्या आले आहे.

या धोरणाचाच भाग म्हणून ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राज्यात राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधिची मुल्य साखळी संवर्धीत करण्यात येत आहे.


बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल, अशी संकल्पना राज्यात सुरू करावी,

यासाठी ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राबविण्यात यावे. उपक्रमांतर्गत शेतकरी/शेतकरी गट या व्यवस्थेद्वारे थेट ग्राहकांपर्यंत जोडण्यात यावे, असे राज्य शासनाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

Health Insurance Updated Rules: आता फक्त २ तास ॲडमिट होऊनही क्लेम करता येणार हेल्थ इन्शुरन्स! जाणून घ्या योजना

Sindhudurg : सोनाली गावडे मृत्यू प्रकरण, ‘ती’ दुसरी छत्री कोणाची? बांदा पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

Eknath Shinde Delhi Visit : पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंचं दिल्ली वारी, अमित शहांसह वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट, नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT