Wheat, gram and onion have been severely damaged due to untimely rains in Sindkhedraja taluka 
अकोला

शेंदुर्जन मंडळांमध्ये कांदे, गहू हरभर्‍याचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गहू, हरभरा, कांद्याचे मोठे नुकसान झाले. हवामान विभागाने आणखी काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली असून नुकसानीचा सर्व्हे करावा, अशी मागणी सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी करीत आहे. 

तालुक्यातील शेंदुर्जन महसूल मंडळांमध्ये कांदे, गहू, हरभरा पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकर्‍यांच्या शेतातील पीक चांगले आले होते. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु सध्या अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकर्‍यांचे पिके शेतात उभे आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. काही ठिकाणी गहू शेतात उभा आहे तर हरभर्‍याची काढणी करून एका ठिकाणी गंजी करून ठेवण्यात आले आहे. वारा जास्त प्रमाणात असल्याने सुद्धा हरभरा उडून केला आहे. तर काही ठिकाणी पावसाने भिजला आहे. शेकडो एकर मधील उभा असलेला कांदा जमीन दोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनाने पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT