अर्थविश्व

सर्व क्षेत्रांत रोजगार सुरक्षा

पीटीआय

नवी दिल्ली - व्यवसायपूरक वातावरण वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात निश्‍चित कालावधीसाठी कामगार भरती करण्यास परवानगी दिली. याआधी ही परवानगी केवळ वस्त्रोद्योग क्षेत्रात होती. 

आता प्रत्येक क्षेत्रात एखाद्या विशेष कामासाठी अथवा ‘ऑर्डर’साठी निश्‍चित कालावधीसाठी कामगारांची भरती करता येईल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याविषयी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. सर्वच क्षेत्रांत निश्‍चित कालावधीसाठी कामगार भरती करण्याची सुविधा देण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. वस्त्रोद्योग क्षेत्रात निश्‍चित कालावधीसाठी कामगार भरती करण्याचे धोरण २०१६ मध्ये लागू झाले. याबाबत कामगार मंत्रालयाने सुधारित अधिसूचना काढली आहे. त्यात म्हटले आहे, की वस्त्रोद्योग क्षेत्रात निश्‍चित कालावधीसाठी कामगारभरती याऐवजी आता सर्वच क्षेत्रांत हे लागू होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT