share market sakal
अर्थविश्व

Share Market वधारला, Sensex अन् Nifty तेजीसह बंद

अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या सुरवातीच्या दोन दिवस शेअर बाजारात तेजी होती त्यानंतर बुधवारी शेअर बाजारात घसरणीचे चित्र होते. तर आज पुन्हा शेअर बाजार तेजीसह उघडला. दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 443 अंकानी घसरुन 52,265 वर बंद झाला तर निफ्टीतही 143 अंकाची घसरण होत 15,556 वर बंद झाला. (share market closing update 23 june 2022)

शेअर बाजारात TITAN , TCS, MARUTI, KOTAKBANK, INDUSINDBK, ICICIBANK, HDFCLIFE यांसारख्या 43कंपन्यांच्या शेअर मध्ये वाढ दिसून आली तर ONGC, GRASIM, POWERGRID. COALINDIA आणि RELIANCE कंपन्याच्या शेअर मध्ये घसरण दिसून आली.

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह उघडला. सेन्सेक्स 120 अंकाच्या तेजीसह 51,940 वर सुरू झाला तर निफ्टी 35 अंकाच्या तेजीसह15,450 वर सुरू झाला होता. आज शेअर बाजारासाठी उत्तम दिवस होता.

बुधवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 709.54 अंकांनी म्हणजेच 1.35 टक्क्यांनी घसरून 51,822.53 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 225.50 अंकांनी म्हणजेच 1.44 टक्क्यांनी घसरून 15,413.30 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT