अर्थविश्व

ATM मधून पैसे काढताय? पण आता...

वृत्तसंस्था

मुंबई : देशभरात सध्या एटीएमचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच एटीएम गैरव्यवहारांचे प्रमाणही अधिक आहे. एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी आता पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यापुढे एटीएममधून दिवसाला दोनदाच पैसे काढण्याबाबत विचार सुरु आहे.

देशात वर्षभरात 980 गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 233 गैरव्यवहार हे महाराष्ट्रात तर 179 गैरव्यवहार हे दिल्लीत झाले आहेत. या एटीएम गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर 'दिल्ली स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी'ने एटीएममधून दिवसाला दोनदाच पैसे काढण्याबाबत शिफारस केली आहे. या कमिटीच्या शिफासशीनुसार एटीएमच्या दोन व्यवहारांदरम्यान 6 ते 12 तासांचे अंतर ठेवावे लागणार आहे.

दरम्यान, या शिफारशीवर देशातील 18 बँकांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली आणि यावर सकारात्मक प्रतिक्रियाही दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT