Air India 
अर्थविश्व

53 वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडे येणार

ऑनलाईन सकाळ

नवी दिल्ली : उद्योग क्षेत्रातील देशातील विश्वसनीय टाटा समुहाने संकटात असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी टाटा समुहाने मागील आठवड्यातच प्रस्ताव (expression of interest) दिला आहे. ही डील पक्की झाली तर एअर इंडियाची 53 वर्षानंतर  घरवापसी होईल. टाटाने यासाठी एअर एशियाचा उपयोग केल्याचे बालले जात आहे. यात टाटा सन्सची हिस्सेदारी आहे.  

मोदी सरकारने 2018 मध्येच एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरु केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी एअर इंडियाचे खासगीकरण केले नाही तर कंपनी  एअर इंडियाचे खासगीकरण ही एक गोपनिय प्रक्रिया आहे. यासंदर्भातील माहिती योग्य वेळी दिली जाईल, असे राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी रविवारी म्हटले होते. 

गोल्ड म्युच्युअल फंडातील सुवर्णसंधी

1932 मध्ये टाटा एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात करण्यात आली होती. टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचं स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झालं आणि एअर  इंडिया अस त्याच नामांकरण झाले. सध्याच्या घडीला एअर इंडिया कर्जबाजारी झाली असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: कोकाटेंचं मंत्रिपद बीडच्या नेत्याला मिळणार? धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का देण्याची तयारी

ICICI Prudential AMC IPO : GMP मध्ये मोठी उसळी! ₹2535 वर उद्या लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

Premanand Maharaj: विराट-अनुष्कासारखं प्रेमानंद महाराजांना भेटायचंय? जाणून घ्या खर्च किती

IND vs SA, 4th T20I: धुक्यामुळे सामना रद्द! मग फॅन्सला तिकीटांचे पैसे परत मिळणार की नाही? BCCI चा नियम काय?

Latest Marathi News Live Update : पुण्यात 25 ई डबल डेकर बस

SCROLL FOR NEXT