income tax department indore google
Crime | गुन्हा

महाराष्ट्रात कोणी केला ३०० कोटींचा घोटाळा ? मध्यप्रदेशात धागेदोरे...

महाराष्ट्रातील सहकारी सस्थांनी ३०० कोटी रुपये इंदौरमधील काहींना पाठवले आहेत. अशाप्रकारे अनधिकृतरित्या रक्कम स्वीकारल्याबाबत तेथील प्राप्तिकर विभागाने १ हजार जणांना नोटीस पाठवली आहे.

सकाळ ऑनलाईन

महाराष्ट्रातील काही सहकारी संस्थांच्या खात्यांमधून ३०० कोटी रुपये रक्कम विविध खात्यांमध्ये वळती करण्यात आली आहे. हे करत असताना संस्थांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही. ज्यांना ही रक्कम देण्यात आली आहे त्या कंपन्या व व्यक्ती इंदौरमधील असून तेथील प्राप्तिकर विभागाने एकाच वेळी १ हजार जणांना नोटीस बजावली आहे.

ज्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे त्या सर्वांना संबंधित सहकारी संस्थांकडून रक्कम मिळाली आहे. संस्था, त्यांच्या शाखा आणि काही व्यक्ती यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे; मुळात ही खाती कमी प्राप्तिकराची आहेत. कंपन्यांशी संबंधित लाभार्थ्यांवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. करदात्यांनी मात्र ही कारवाई एकतर्फी असल्याचे म्हटले आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली नसल्याची त्यांची तक्रार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT