MiG 29K fighter aircraft crashed Sakal
देश

MiG 29K Crashed : नौदलाचे MiG-29K गोव्यात क्रॅश, वैमानिक सुखरूप

तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

MiG 29K fighter Aircraft Crashed : गोव्याच्या किनाऱ्यावर भारतीय हवाई दलाचे 29के लढाऊ विमान समुद्रात क्रॅश झाल्याचे समोर आले आहे. हे विमान तळावर परतत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुदैवाची बाब म्हणजे या उपघातात वैमानिक सुखरूप असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय नौदलाकडून देण्यात आली आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर नियमित उड्डाण करून तळावर परतत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे मिग-२९ के हे लढाऊ विमान समुद्रात कोसळल्याचे सांगितले जात आहे.

अपघातापूर्वी वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विमानातून समुद्रात उडी मारली. त्यानंतर नौदलाने शोध आणि बचाव सूत्र तातडीने हालवत या वैमानिकाला वाचवण्यात यश मिळवले. सध्या वैमानिकाची प्रकृती स्थिर असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मिग-29 'के' लढाऊ विमानाचा अपघात नेमका कसा झालाचा याचा तपास करण्याचे आदेश BOI ला देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT