Article 370 will not be withdrawn says Supreme Court 
देश

Article 370: ...म्हणून जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं; केंद्राचा सुप्रीम कोर्टात अजब दावा

कलम ३७० विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत त्यांवर एकत्रित सुनावणी सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कलम ३७० विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत त्यांवर एकत्रित सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं कोर्टात एक अजब दावा केला आहे. भारताचे सॉलिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांची सुप्रीम कोर्टाला ही माहिती दिली. (Abrogation of article 370 Jammu and Kashmir Central govt strange reason in Supreme Court)

कलम ३७० विरोधात कोर्टात याचिका

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० मोदी सरकारनं रद्द केलं होतं. पण हे कलम हटवताना जी संविधानिक प्रक्रिया व्हायला हवी होती ती झालेली नसल्याचा दावा या विरोधातील याचिकांमधून करण्यात आला आहे. या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्रितपणे सुनावणी घेण्यात येत आहे. (Latest Marathi News)

कलम ३७० हटवण्यामागचं कारण काय?

कलम ३७० हटवण्यामागचं कारण काय? असा सवाल जेव्हा कोर्टानं केंद्र सरकारला विचारला. तेव्हा भारताचे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितलं की, "पुलवामा हल्ल्यामु़ळं आम्ही कलम ३७० हटवलं". (Marathi Tajya Batmya)

सरकारनं यापूर्वी कलम ३७० हटवण्याची इतर कारणं सांगितलेली आहेत, त्यामुळं आज सुप्रीम कोर्टात पुलवामा हल्ल्याचं कारण सांगितल्यानं सरकारच्या या अजब दाव्याची आता चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

RCB संघ मुंबईवरील विजयानंतरही तिसऱ्या क्रमांकावरच; प्रत्येक संघाच्या ४ सामन्यांनंतर कशी आहे Points Table ची स्थिती

SCROLL FOR NEXT