Article 370 will not be withdrawn says Supreme Court 
देश

Article 370: ...म्हणून जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं; केंद्राचा सुप्रीम कोर्टात अजब दावा

कलम ३७० विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत त्यांवर एकत्रित सुनावणी सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कलम ३७० विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत त्यांवर एकत्रित सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं कोर्टात एक अजब दावा केला आहे. भारताचे सॉलिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांची सुप्रीम कोर्टाला ही माहिती दिली. (Abrogation of article 370 Jammu and Kashmir Central govt strange reason in Supreme Court)

कलम ३७० विरोधात कोर्टात याचिका

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० मोदी सरकारनं रद्द केलं होतं. पण हे कलम हटवताना जी संविधानिक प्रक्रिया व्हायला हवी होती ती झालेली नसल्याचा दावा या विरोधातील याचिकांमधून करण्यात आला आहे. या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्रितपणे सुनावणी घेण्यात येत आहे. (Latest Marathi News)

कलम ३७० हटवण्यामागचं कारण काय?

कलम ३७० हटवण्यामागचं कारण काय? असा सवाल जेव्हा कोर्टानं केंद्र सरकारला विचारला. तेव्हा भारताचे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितलं की, "पुलवामा हल्ल्यामु़ळं आम्ही कलम ३७० हटवलं". (Marathi Tajya Batmya)

सरकारनं यापूर्वी कलम ३७० हटवण्याची इतर कारणं सांगितलेली आहेत, त्यामुळं आज सुप्रीम कोर्टात पुलवामा हल्ल्याचं कारण सांगितल्यानं सरकारच्या या अजब दाव्याची आता चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT