देश

पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने सैनिकांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे आता सीआरपीएफ जवानांनाही श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवा देण्यात येणार आहे.

दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू प्रवासासाठी ही सेवा असेल. सीआरपीएफच्या 7,80,000 जवानांना याचा फायदा होईल. सीआरपीएफचे जवान सुट्टीवर जातान देखील या सेवेचा फायदा मिळणार आहे.

आत्तापर्यंत फक्त लष्करी जवानांसाठीच ही सेवा होती. सीआरपीएफच्या जवानांना बसने प्रवास करावा लागत होता. त्यांसाठी प्रचंड सुरक्षाव्यवस्था द्यावी लागत होती आणि जोखीमही प्रचंड होती. त्यातच पुलवामा घटनेनंतर या जवानांना विमानसेवा नसल्याबद्दल प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT