amitabh bachchan 
देश

अमिताभ यांनी फेडले 2 हजार शेतकऱ्यांचे कर्ज 

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील तब्बल दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. 

अमिताभ यांनी या शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्याची माहिती स्वत: ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. याबाबतचे आश्वासन त्यांनी यापूर्वीच दिले होते. अखेर त्यांनी बुधवारी माहिती उघड करत शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्याचे सांगितले. याशिवाय, पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी अर्थसहाय्य केले आहे.

अमिताभ यांनी लिहिले आहे, की मी दिलेले वचन पूर्ण केले आहे. बिहारमधील 2100 कर्जबाजारी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि वन टाइम सेटलमेंट (OTS) माध्यमातून त्यांची सर्व थकबाकी फेडण्यात आली आहे.  कर्ज फेडलेल्या सर्वांना मुंबईत बोलावून श्वेता आणि अभिषेकने धनादेश दिले आहेत. 

अमिताभ यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केलेली आहे. अमिताभ यांनी उत्तर प्रदेशातील 1398 आणि महाराष्ट्रातील 350 शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT