crime News 
देश

Accident News : रोडच्या कडेला असलेल्या लोकांना ट्रकने चिरडले; चार जण ठार

सकाळ डिजिटल टीम

लखीमपुर खीरी : शहरातील कोतवाली परिसरातील पांगी गावाजवळ खिरी-बहराइच महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News in Marathi )

या दुर्घटनेतील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. खीरीचे पोलिस अधीक्षक गणेश प्रसाद साहा यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याची पाहणी केली.

या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी पत्रकारांना दिली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साहा म्हणाले की, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT