One terrorist killed i Sakal
देश

Awantipora Encounter Update : दोन दिवसांत बदला! काश्मिरी पंडित शर्मांच्या मारेकऱ्याचा खात्मा

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

सकाळ डिजिटल टीम

Awantipora Encounter Update : पुलवामा येथे रविवारी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची हत्या करणाऱ्या दहशतवादी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत मारला गेला आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

आकिब मुस्ताक भट असे चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. मुस्ताक पूर्वी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवादी संघटनेसोबत काम करत होता. सध्या तो टीआरएफ नावाच्या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे ADGP नी सांगितले.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुरक्षा दलासोबत चकमकीत एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. तर, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी अजूनही ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. त्यात आकीब मुस्ताक भट नावाचा दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT