JP nadda esakal
देश

पाकिस्तान काँग्रेसच्या मदतीने भारतावर हल्ले करत होता; जेपी.नड्डा

मोदी सरकार आल्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला जश्यास तसे उत्तर दिले

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी दिल्ली येथे आयोजित ' मोदी एट 20' या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की देशात काँग्रेस सरकार होते तेव्हा, पाकिस्तान काँग्रेसच्या मदतीने देशावर हल्ले करत होता. त्यांनी कोझिकोड मध्ये आयोजित केलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितल की मोदी सरकार आल्या नंतर पाकिस्ताने केलेल्या हल्ल्याला जश्यास तसे उत्तर दिले आहे.

ते म्हणाले मोदी हे 'एक जीवन एक लक्ष' या साठी जगतात, त्यांनी स्वतःला देश सेवेसाठी समर्पित केले आहे. हे फक्त सांगण्यासाठी नाही तर हे खरं आहे आम्ही जवळून पहिलं आहे. पुढं ते म्हणाले 'देशात प्रत्येक दिवशी, प्रत्येक घरी , प्रत्येक वर्षी' मोदींची लोकप्रियता वाढत आहे. जेव्हा जेव्हा लोक देशात सर्वे करतात तेव्हा तेव्हा मोदी नंबर एक वर असतात.

मोदी यांच्या 50 वर्षाच्या जीवनात, भ्रष्टाचार त्यांच्या मनाला शिवला सुध्दा नाही. मोदींनी त्यांच्या जीवनातील खूप काही गोष्टी बदललेल्या आहेत. आणि राजकारणा कडे पाहण्याचा दृष्टीकोन ही बदलला आहे. ते पुढे म्हणाले, मोदीजींनी भारताच्या संस्कृतीला जोडले आहे, भारताचा सांस्कृतिक वारसा जगासमोर ठेवला आहे. मोदीजींनी भारताचे 'एक जिल्हा, एक उत्पादन' जगभर पुढे नेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT