uddhav-thackeray 
देश

ठाकरेंनी महाआघाडी तोडावी अन्यथा...; भाजप नेत्याने दिला इशारा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविाकास आघाडी तोडावी आणि राज्य सरकार बरखास्त करावे. अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवून टाकतील असा इशारा भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. त्यांनी ट्विट करत हा इशारा दिला आहे.

कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे सरकार असमर्थ ठरत असून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो. उद्धव यांनी आत्ताच महाविकासआघाडी तोडावी. आर्टिकर ३५६ नुसार यावर राष्ट्रपती निर्णय घेऊ शकतात असेही त्यांनी सुचविले आहे. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे ते म्हणाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होत आहे. राज्य सरकार करत असलेल्या कामाचीही सर्व स्तरावर स्तुती होत असली तरी आता महाविकासआघाडीचे नेते स्वामी यांच्या या इशाऱ्याला कशाप्रकारे उत्तरे देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर जलप्रलयाचा थरार! महाभयंकर विनाशादरम्यान आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या

४३ वर्षांनंतर ‘मासूम’ची नवी कहाणी; ए. आर. रहमान यांनी रेकॉर्ड केली 3 गाणी

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सतेज पाटील थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरी; नवं समीकरण?

Ichalkaranji Child Death : दूध पिताना चिमुकल्याला ठसका लागून श्वास कोंडला अन्..., इचलकरंजीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

Marathi News Live Updates : नागपूरचे 106 जण अडकले नेपाळमध्ये; सर्वजण सुरक्षित; आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT