budget 2020 congress leader rahul gandhi reaction nirmala sitharaman 
देश

Budget 2020:'बजेटमध्ये तेच ते आणि तेच ते'; राहुल गांधींची टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटवर जोरदार टीका केली. अर्थमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हतं. बजेटमध्ये केवळ चर्चाच झाली. हाती काहीच आलं नाही, अशा शब्दांत राहुल गांधी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे.

अर्थसंकल्पाविषयीच्या इतर बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

राहुल गांधी काय म्हणाले
बजेटचे भाषण संपल्यानंतर संसदेतून बाहेर पडणाऱ्या राहुल गांधी यांना माध्यमांनी घेरलं. त्यावेळी राहुल यांनी बजेट संदर्भात प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले, 'निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पी भाषणात कोणतिही स्ट्रॅटेजी दिसली नाही. अडीच तासांच्या भाषणात तेच ते ऐकायला मिळाले. मुळात ही सरकारची मानसिकता आहे. केवळ चर्चा करायची. विषयांना केवळ हाताळण्यात आलंय. कोणताही मुख्य विचार दिसला नाही. देशाच्या इतिहासातील सर्वांत अर्थसंकल्पी भाषण असूनही त्यातून काही मिळालं नाही. बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेची अवस्था हे सगळ्यांत मोठे प्रश्न  आज देशाच्या पुढे आहेत. पण, या विषयांवर अर्थमंत्र्यांच्या भाषणात काहीच हाती आलं नाही.'
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल! खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना काढून टाकणार; एकनाथ शिंदेंचे संकेत, पाहा संभाव्य यादी

Rahul Narvekar Video: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पळ का काढला? दादागिरी करुन शेत मोजणीचं काम? नार्वेकर म्हणतात...

Silver Loan Process : चांदी बँकेत गहाण ठेऊन किती लाखांपर्यंत कर्ज मिळतं? जाणून घ्या नवा नियम अन् तुमच्या फायद्याची गोष्ट

स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांना धक्का! 'या' दोन मालिका घेणार निरोप? वाहिनीच्या 'त्या' निर्णयानंतर चर्चेला उधाण

नागपूर नशेच्या गर्तेत, तरुणाईला ड्रग्जचा विळखा; २ महिन्यांत ८८ किलो अंमली पदार्थ जप्त, ४१ गुन्हे नोंद

SCROLL FOR NEXT