narendra modi narendra modi
देश

मोदी सरकारची मोठी घोषणा! कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांसाठी नवीन योजना

या अनाथ मुलांचा आयुष्यमान भारत ( Ayushman Bharat) अंतर्गत आरोग्य विमाही काढला जाणार आहे

प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा मृत्यूदर (covid 19 death rate) जास्त आहे. याकाळात बऱ्याच चिमुकल्यांचे पोषणकर्ते दुरावले आहेत. कुणाच्या वडिलांना तर कुणाच्या आईला कोरोनाने (covid 19) हिरावले आहे. काही मुलांचे तर दोन्हीही पालक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. या अनाथ झालेल्या मुलांसाठी आता केंद्र सरकारने तरतूद केली आहे. या मुलांना पीएम केअर फंडातून मदत मिळणार आहे.

अनाथ मुलांसाठी नवीन योजना-

पंतप्रधान मोदींनी जी मुले कोरोनाकाळात अनाथ झाली आहेत त्यांच्यासाठी 'PM-CARES for Children’ ही योजना आणली आहे. याद्वारे अनाथ मुलांसाठी तरतूद केली जाणार आहे. या मुलांना प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळणार आहे. ही मदत वयाच्या १८ वर्षांपर्यंत मिळणार आहे. तर वयाच्या २३ वर्षाच्या नंतर १० लाखांची मदत या फंडातून मिळणार आहे.

तसेच या अनाथ मुलांचा आयुष्यमान भारत ( Ayushman Bharat) अंतर्गत आरोग्य विमाही काढला जाणार आहे. ज्याचे हप्ते PM CARES मधून दिले जाणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयातून (Prime Minister's Office) सांगण्यात आले आहे.

मागील काही दिवसांत देशात कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात ओसरल्याचे दिसत आहे. पण याकाळात देशातील मृत्यूदर चिंतेचा विषय ठरत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे भारत जगातील हॉटस्पॉट ठरले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Phulambri News : सुवर्ण महोत्सवी सप्ताहात नामस्मरणाचा अखंड गजर, शेलगाव खुर्द येथे हजारो भाविकांची उपस्थिती; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

Kej Bus Accident : केज-कळंब रोडवर एसटी बसचा भीषण अपघात; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT