Charanjit Singh Channi Sakal
देश

"पंजाबमध्ये जनतेचे सरकार स्थापन होईल" : चरणजीत सिंह चन्नी

पंजाबमध्ये काँग्रेस दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल

सकाळ डिजिटल टीम

पंजाब: पंजाबमध्ये यंदा आम आदमी पार्टीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्या नंतर काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेसकडून नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) आणि चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Channi)या दोघांची नावे समोर आली. यापैकी कोणाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करणार याची चर्चा सुरु होती. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लुधियाणा प्रचारा दरम्यान चरणजीत सिंह चन्नी यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. मुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांनी माध्यमां समोर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाबमध्ये काँग्रेस दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल आणि जनतेचे सरकार स्थापन होईल अशी प्रतिक्रिया चरणजीत सिंह चन्नी यांनी दिली.

पंजाबमध्ये काँग्रेस दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल आणि जनतेचे सरकार स्थापन होईल अशी प्रतिक्रिया चरणजीत सिंह चन्नी यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, काँग्रेस आता पंजाबचा कायापालट करण्यासाठी काम करेल. सगळे काम तुमच्या कृपेने होत आहे. ही एक मोठी लढाई आहे जी मी एकटा लढू शकत नाही. माझ्याकडे ना पैसा आहे, ना हिम्मत. आता पंजाबचे नागरीकच मला हिंमत देतील. मला काम करण्यासाठी तेच मदत करतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT