Corona
Corona 
देश

Corona Update : राज्यात 2,752 नवे रुग्ण; गेल्या 24 तासांत देशात 131 रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात 13,203 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1,06,67,736 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,298 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या संख्या ही 1,03,30,084  वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,53,470 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 1,84,182 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरवात झाली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 16,15,504 लोकांना लस देण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत 5,70,246 चाचण्या केल्या गेल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण आजवरच्या कोरोना चाचण्यांची संख्या ही 19,23,37,117 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) दिली आहे.

काल महाराष्ट्र राज्यात 2,752 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही  20,09,106 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 1,743 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही  19,12,264 वर जाऊन पोहोचली आहे. काल 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 50,785 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 44,831 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT