देश

देशात भाजपमुळेच दुष्काळ- लालूप्रसाद यादव

यूएनआय

नवी दिल्ली- देशात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आल्यामुळेच दुष्काळ पडला आहे, असे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. 

यादव यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे की, ‘देशात भाजपचे सरकार आल्यामुळे गेली दोन वर्षे दुष्काळ पडत आहे. परंतु, बिहारमध्ये आमचे सरकार आल्यामुळे आकाशातून मोठ्या प्रमाणात अमृत पडत आहे. सगळे कर्माचे फळ आहे.‘ 

‘जगा आणि जगू द्या, हे आमचे धोरण आहे. परंतु, रिलायन्सचे म्हणणे आहे की, एकाला जगू द्या, बाकीचे मरूद्या. केंद्रातील कॉल ड्रॉप मंत्री तर ड्रॉपच झाले आहेत,‘ असेही यादव यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT