S Venkitaramanan demise 
देश

S Venkitaramanan Passed Away: RBIचे माजी गव्हर्नर एस वेंकटरमणन यांचे दीर्घ आजाराने निधन

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस वेंकटरमणन यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घ आजाराने ते पीडित होते. त्यांच्या मागे दोन मुली आणि त्यांचा परिवार आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घ आजाराने ते पीडित होते. त्यांच्या मागे दोन मुली आणि त्यांचा परिवार आहे. बिझनेस लाईनने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Former Reserve Bank of India RBI Governor S Venkitaramanan passed away this morning due to a brief illness)

एस व्यंकटरामनन हे आरबीआयचे १८ वे गव्हर्नर होते. त्यांनी १९९० ते १९९२ या दरम्यान दोन वर्ष हा पदभार सांभाळला होता. याआधी त्यांनी अर्थ मंत्रालयामध्ये १९८५ ते १९८९ या काळात अर्थ सचिव म्हणून कार्य केलेलं होतं. गव्हर्नर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचं सांगितलं जातं.

आरबीआयचे गर्व्हरनर याशिवाय व्यंकटरामनन यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. ते राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आर्थिक बाबींवर अनेकदा सल्ला दिला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Shivsena Protests : मुंबईत कॉंग्रेस विरोधात पेटले शिंदेंचे शिवसैनिक! पृथ्वीराज चव्हाणांनी कोणतं वक्तव्य केलं होतं?

PM Narendra Modi : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचं वचन पूर्ण; 'ऑपरेशन सिंदूर' काशी विश्वेश्वराला समर्पित...वाराणसीत नेमकं काय म्हणाले मोदी?

Mohammed Siraj: 'तू का परत जातोय, मी ५ विकेट्स घेतल्यावर...' सिराज बुमराहला मायदेशी परतण्यापूर्वी काय म्हणाला?

Karnataka News: फक्त १५ हजार पगार असूनही कोट्यवधींचा मालक;२४ घरे, ४० एकर शेती, सोनं, चांदी, वाहने आणि बेहिशोबी मालमत्तेचा स्फोट

Rahul Gandhi : आयाेगातील लोकांचे देशविरोधी काम, राहुल गांधी यांचा घणाघाती आरोप; भाजपसाठी मतांची चोरी

SCROLL FOR NEXT