Corona Virus 
देश

चीनमधून आतापर्यंत किती भारतीयांची सुटका केली ते वाचा

पीटीआय

नवी दिल्ली - कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या चीनमधून आतापर्यंत साडेसहाशेपेक्षा अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली असल्याचे केंद्र सरकारने आज स्पष्ट केले.

चीन सरकारच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून आज स्पष्ट करण्यात आले. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार म्हणाले की, ‘‘ आणखी दहा भारतीयांनी चीनमधून मायदेशी परतण्याची इच्छा बोलून दाखविली असून त्यांची स्क्रिनिंग टेस्ट होऊ न शकल्याने ते तेथेच अडकून पडले आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’’

दरम्यान चीनमधील वुहानमधून आलेल्या ६४५ भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला नसून त्यांच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

Jalgaon News : जळगावात कायद्याचा धाक संपला? थेट पोलीस ठाण्यात शिरून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण!

Latest Marathi Live Update : इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे सात देशांतील सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द

SCROLL FOR NEXT