india china relationship culture music language religion knowledge esakal
देश

India-China Relation: "भारताचे चीनसोबतचे संबंध ठीक नाहीत"; परराष्ट्र मंत्रालयाचा मोठा खुलासा

यामुळं सीमावादावरुन अद्यापही चीन-भारत संबंध ताणलेले आहेत हे स्पष्ट झालं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारताचे शेजारील राष्ट्र चीनसोबतचे संबंध ठीक नाहीत, असा खुलासा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे. यामुळं सीमावादावरुन अद्यापही चीन-भारत संबंध ताणलेले आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. खुद्द परराष्ट्र मंत्रालयानं ही जाहीर कबुली दिल्यानं याचे राजकीय पडसाद काय उमटतात हे पहावं लागेल. (India relationship with China not normal says MEA spokesperson Randhir Jaiswal)

चीनसोबतचे संबंध सामान्य नाहीत - जैस्वाल

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, "चीनबद्दलची आपली भूमिका सर्वज्ञात आहे. चीनसोबतचं भारताचं नातं असं आहे जे सामान्य नाही पण आमच्यात लष्करी आणि राजनयिक दोन्ही बाजूंनी संवाद सुरु आहे. (Latest Marathi News)

तीन वर्षांपासून संघर्ष सुरु

गेल्या साडेतीन वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांनी आपलं सैन्य या परिसरात तैनात केलेलं आहे. इतकंच नव्हे तर राजनैतिक आणि सैन्य संवादामार्फत दोन्ही बाजूंकडून अनेक भागात तोडगा काढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT