China renames Arunachal Pradesh areas a list of 30 places have been released sakal
देश

India Reply to China: चीननं अरुणाचल प्रदेशातील नाव बदलली; भारतानं म्हटलं, चीनचा मुर्खपणा...

चीननं अरुणाचल प्रदेशातील अनेक भागांचं नामकरण सुरु केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नाव बदलण्याचा अतिरेकीपणा चीननं कायम ठेवला असून काल ३० ठिकाणांची चौथी यादी चीनकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर आता भारतानं यावर प्रतिक्रिया दिली असून चीननं आपला हा मूर्खपणा कायम ठेवला असून हा मूर्खपणा भारत हे कदापी खपवून घेणार नाही, असं भारतानं चीनला खडसावलं आहे. (India Reply to China for changed name of Arunachal Pradesh areas India said it is China stupidity)

भारताचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी म्हटलं की, "भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यातील ठिकाणांचं नामांतर करण्याचे मूर्खपणाचे प्रयत्न चीननं कायम ठेवले असून आम्ही या प्रयत्नांचा ठामपणे विरोध करतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे वास्तव बदलणार नाही" (Latest Marathi News)

चीननं यापूर्वीही बदलली होती नावं

चीनकडून या भागातील नाव बदलणारी पहिली यादी सन २०१७ मध्ये आणली होती. त्यानंतर २०२१ मध्ये १५ जागांच्या नामकरणाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ११ जागांची यादी तर आता २०२४ मध्ये ३० जागांची नाव बदलल्याची यादी जाहीर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

Leopard Terror: 'आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात बिबट्याचा सलग तीन दिवसांचा वावर': परिसरात भीतीचे वातावरण

Solapur Rain update: 'साेलापूर शहरातील रस्त्यावरुन वाहू लागल्या नद्या'; शनिवारी शहरात ३२.६ मिमी पाऊस; तीन दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेलेच

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT