Narendra Modi And Kanhaiya Kumar esakal
देश

जर लोक शिकली, तर त्यांना मुर्ख कसे बनवणार नरेंद्र भाई ! - कन्हैय्या कुमार

'देशात टॅक्सच्या पैशातून शिकावे तरी अडचण, विदेशात स्वतःच्या पैशाने शिकावे तरी अडचण.'

गणेश पिटेकर

नवी दिल्ली : काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार हे नेहमी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर टीका-टिप्पणी करित असतात. आज मंगळवारी (ता.आठ) कन्हैय्या कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, देशात टॅक्सच्या पैशातून शिकावे तरी अडचण, विदेशात स्वतःच्या पैशाने शिकावे तरी अडचण, खरे पाहता यांना शिक्षणापासूनच अडचण होतोय. जर लोक शिकली, तर त्यांना कसे मुर्ख बनवणार नरेंद्र भाई !, असा टोला कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. (Kanhaiya Kumar Criticize Narendra Modi Over Education Politics)

भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यांनी 'ढ' असलेले विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेल्याची टीका केली होती. त्यावर आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगला होता. मात्र वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या २० भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य काय आहे? रशिया-युक्रेन युद्ध किती दिवस चालणार आहे? जर हे युद्ध थांबले तर पुढे या विद्यार्थ्यांना आपले वैद्यकीय शिक्षण कसे पूर्ण करता येईल असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT