mani shankar aiyar
mani shankar aiyar 
देश

तुकडे तुकडे आम्ही नाही, सरकार करीत आहे - अय्यर

पीटीआय

नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार देशाची फाळणी करीत असल्याचा आरोप आज काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केला. ‘तुकडे-तुकडे करणारे आम्ही नाही, हे सरकार आहे,’ अशा शब्दांत अय्यर यांनी टीका केली. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या गांधी शांती यात्रेच्या समारोप प्रसंगी अय्यर बोलत होते.

मणिशंकर अय्यर म्हणाले की, सध्याच्या वातावरणात काही प्रमाणात राजकीय शक्ती दबल्या गेल्या होत्या. महिलाही बाहेर येऊ शकत नाही, असे म्हटले जात होते. परंतु त्या आता पुढे येत आहेत. देशाचे अखंडत्व टीकवून ठेवायला हवे. भलेही ते आपल्याला पाकिस्तानधार्जिन म्हणोत, आपण देश वाचवण्यासाठी जात आहोत, हे निक्षून सांगणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: ईव्हीएमबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : फ्रेझर-मॅकगर्कचं तुफानी अर्धशतक, दिल्लीची मुंबईविरुद्ध आक्रमक सुरुवात

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

SCROLL FOR NEXT