NCP Ajit Pawar warn bjp chandrashekhar bawankule over baramati ncp politics remark  sakal
देश

Marathwada Liberation: मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत अजितदादांची महत्वाची मागणी; काय म्हणालेत जाणून घ्या

मराठवाडा स्वतंत्र भारतात सामिल झाला याला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. हा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा हा त्यामागचा प्रमुख उद्देश असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Marathwada liberation struggle should be celebrated says Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम काय आहे?

यंदा मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाची सत्ता असलेल्या हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झालं आणि मराठवाडा निजामापासून मुक्त झाला. म्हणून १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीदिन साजरा केला जोतो. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखील संपूर्ण हैद्राबाद संस्थान भारतात दाखल करण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT