Mukhtar Abbas Naqvi  sakal
देश

मुख्तार अब्बास नक्वी यांचा अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा राजीनामा

नक्वी हे केंद्रातील सत्ताधारी भाजपतील एक महत्वाचा मुस्लीम चेहरा आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेची त्यांची मुदत संपल्यानं कॅबिनेट बैठकीनंतर त्यांनी राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत नक्वी यांच्या कार्याचा गौरवही केला. (Mukhtar Abbas Naqvi resigns as Union Minister of Minority Affairs)

राज्यसभेतील भाजपच्या दोन खासदारांचा उद्या कार्यकाळ संपत आहे. यामध्ये मुख्तार अब्बास नक्वी आणि आरपी सिंह यांचा समावेस आहे. यापार्श्वभूमीवर PM मोदींच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत या दोन खादारांचं मोदींनी कौतुक केलं, त्यावरुन आता हे मंत्री राजीनामा देतील असं वाटत होत. त्यानुसार, आधी नक्वी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच आरपी सिंह यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, कॅबिनेटची बैठक संपल्यांतर नक्वी यांनी थेट भाजपचं कार्यालय गाठलं आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी नक्वींना कुठल्याही जागेवरुन भाजपनं उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळं त्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. पण भाजपमध्ये त्यांना इतर महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT