देश

Mumbai: चोरीच्या फोनद्वारे दहशतवादी कारवाया? मुंबई क्राईम ब्रॅंचचा गौप्यस्फोट

भारतातून चोरी झालेले फोन बांग्लादेशमार्गे पाकिस्तानात पाठवले जातात

सकाळ डिजिटल टीम

भारतात चोरी झालेले फोन दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरण्यात येतो अशी शक्यता आहे. भारतातून जे मोबाईल फोन चोरले जातात ते पुढे दहशतवादी कारवायासाठी वापरले जातात. भारतातून चोरी झालेले फोन बांग्लादेशमार्गे पाकिस्तानात पाठवले जातात. चोरी केलेले फोन हे डी कंपनीद्वारे दहशतवाद्यांना पुरवले जातात. मुंबई क्राईम ब्रॅंचने याबाबत माहिती दिली आहे.

आयोजित एका बैठकीत सर्व सुरक्षा यंत्रणेतील मुख्य अधिकारी उपस्थित होते. देशाच्या सुरक्षेबाबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये माहिती देताना सांगितले की, चोरी झालेल्या मोबाईल फोनचे IMEI नंबर बदलून ते या कारवाया करण्यासाठी वापरले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

लोक मला आजही शिव्या देतात... अनाजी पंत साकारल्यानंतर महेश कोकाटेंनी व्यक्त केली खंत; म्हणतात-

कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

IPL 2026 Marathi News: विराट कोहलीचा प्रतिस्पर्ध्यांना 'धडकी' भरवणारा Video; भाईचा विषयच हार्ड, षटकाराशिवाय नावच नाही

SCROLL FOR NEXT