देश

Mumbai: चोरीच्या फोनद्वारे दहशतवादी कारवाया? मुंबई क्राईम ब्रॅंचचा गौप्यस्फोट

भारतातून चोरी झालेले फोन बांग्लादेशमार्गे पाकिस्तानात पाठवले जातात

सकाळ डिजिटल टीम

भारतात चोरी झालेले फोन दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरण्यात येतो अशी शक्यता आहे. भारतातून जे मोबाईल फोन चोरले जातात ते पुढे दहशतवादी कारवायासाठी वापरले जातात. भारतातून चोरी झालेले फोन बांग्लादेशमार्गे पाकिस्तानात पाठवले जातात. चोरी केलेले फोन हे डी कंपनीद्वारे दहशतवाद्यांना पुरवले जातात. मुंबई क्राईम ब्रॅंचने याबाबत माहिती दिली आहे.

आयोजित एका बैठकीत सर्व सुरक्षा यंत्रणेतील मुख्य अधिकारी उपस्थित होते. देशाच्या सुरक्षेबाबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये माहिती देताना सांगितले की, चोरी झालेल्या मोबाईल फोनचे IMEI नंबर बदलून ते या कारवाया करण्यासाठी वापरले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

SCROLL FOR NEXT