Rahul-Gandhi-Pm-Modi 
देश

मोदी भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा संबंध तोडत आहेत - राहुल गांधी

राहुल गांधींनी केली सावरकरांवरही टीका

Amit Ujagare (अमित उजागरे)

थिरुवअनंतपुरम : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. केरळमधील मलप्पुरम येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदींवर सडकून टीका केली. मोदींबाबत आपली अडचण सांगताना राहुल गांधी म्हणाले, "भारताचा धर्मनिरपेक्षतेचा परस्पर संबंध ते तोडत आहेत."

राहुल गांधी भाजपला उद्देशून म्हणाले, "ते म्हणतात भारत एक राज्य आहे. आम्ही म्हणतो भारत म्हणजे इथले नागरिक आणि त्यांचे परस्पर संबंध आहेत. हे परस्पर संबंध हिंदू-मुस्लिमांमधील आहेत. तसेच हिंदु-मुस्लिम-शीख आणि तामिळ, हिंदी, उर्दू, बंगाली यांच्यातील आहेत. पंतप्रधानांसोबत माझी अडचण हीच आहे की, ते हे परस्पर संबंध तोडत आहेत."

"आज राजकीय सवाल विचारला जात आहे की, भारत काय आहे? जर तुम्ही सावरकरांसारख्या लोकांबाबत वाचलं तर ते सांगतात भारत हा भूगोल आहे. ते हातात पेन घेतात आणि भारताचा नकाशा रेखाटतात आणि सांगतात हा भारत आहे. म्हणजे काय तर या नकाशाच्या बाहेरचा भारत नाही", अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सावरकरांवरही टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ

SCROLL FOR NEXT