Narendra Modi  Narendra Modi
देश

PM मोदींचा देशवासीयांना सावधानतेचा इशारा; ‘तो पुन्हा येतोय’

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना विषाणू (Corona virus) अजून गेलेला नाही. तो पुन्हा येत आहे. तो लोकांना साथीच्या रोगाविरुद्ध लढा सुरू ठेवण्याचा इशारा देत आहे. हा बहुरूपिया कोरोना पुन्हा कधी उगवेल हे कोणालाच माहीत नाही. त्याचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लसींचे सुमारे १८५ कोटी डोस दिले गेले आहेत. जनतेच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

रविवारी (ता. १०) गुजरातमधील (Gujarat) जुनागढ जिल्ह्यातील माँ उमिया धामच्या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संबोधित करताना मोदींनी माँ उमियाच्या भक्तांना रासायनिक खतांच्या विळख्यातून पृथ्वी मातेला वाचवण्याच्या उद्देशाने नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. कोरोना हे एक मोठे संकट होते. आम्ही असे म्हणत नाही की हे संकट संपले आहे. हे एक विराम असू शकते. कोरोना पुन्हा कधी येईल हे आम्हाला माहीत नाही. कोरोनाला रोखण्यासाठी सुमारे १८५ कोटी डोस देण्यात आले आहेत. ज्याने जगाला चकित केले आहे. लोकांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोती म्हणाले.

गुजरातमधील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीसाठी पुढे यावे. जिल्ह्यातील ७५ अमृत सरोवरच्या (तलाव) अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

मोठी बातमी! पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ महिन्यात; मैदानी चाचणी फेब्रुवारी-मार्चअखेर संपणार, लेखी परीक्षेसाठी १:१० उमेदवारांची निवड, वाचा...

SCROLL FOR NEXT