S. Jaishankar esakal
देश

मोदी सरकारनं परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलंय : एस जयशंकर

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलंय.'

सकाळ डिजिटल टीम

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलंय.'

तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारनं परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलंय. त्यामुळं आम्ही सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देत असतो. खरं तर आमच्या परराष्ट्र धोरणात 'सुरक्षा' ही प्रथम क्रमांकाची प्राथमिकता आहे, असं स्पष्ट मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी व्यक्त केलं.

जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली

एस जयशंकर यांनी अलीकडंच बाली इथं झालेल्या G-20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या वेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. दरम्यान, दोन्ही बाजूंनी सीमेचा प्रश्न लवकरात-लवकर सोडवण्यासाठी चर्चा झाल्याचं कळतंय.

गलवान संघर्षात 20 जवान शहीद

2020 मधील गलवान संघर्षानंतर अडथळे सोडवण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. 15 आणि 16 जूनच्या मध्यरात्री गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी लष्करी कारवाईच्या विरोधात संघर्ष सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकताच जीव धोक्यात! मुंबईतलं 'हे' स्थानक बनलंय मृत्यूचा अड्डा? चार वर्षांची हादरवणारी कहाणी

Accident News: भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू; बारावीचा पेपर देऊन बहिणीला घरी नेताना घटना, आई-वडीलांचा आक्राेश!

Nagpur Accident: पिकअपच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पती गंभीर तुमसर-रामटेक मार्गावरील घटना

T20 World Cup Ind vs Namibia : मोठ्या विजयाचे भारताचे ध्येय; नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा मुकण्याची शक्यता

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

SCROLL FOR NEXT