desh
desh Sakal
देश

वीजटंचाईवरून केंद्र सरकार - दिल्ली सरकार आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Government) आणि दिल्ली (Delhi Gov) सरकारमध्ये आता वीज टंचाईवरून वाद होत आहे. दिल्ली अंधारात जाणार असल्याची भीती मंगळवारी केजरीवाल सरकारने व्यक्त केल्यानंतर बुधवारी केंद्राने वीजपुरवठ्याचे आकडे दिले.

कोळशाची टंचाई उद्भवल्याने देशभरात वीजटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात राजधानीच अंधारात जाणार असल्याचा दावा केजरीवाल सरकारने केला होता. त्याची तत्काळ दखल घेत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने 'फॅक्टशीट' माध्यमांना दिले. त्यात म्हटले आहे, की दिल्लीच्या विजेची गरज ही ४६८३ मेगावॉट आहे.

दिल्लीकडे ११ ऑक्टोबरला १०१.९ दशलक्ष युनिट वीज उपलब्ध होती. त्या तुलनेत मागणी ही १०१.१ दशलक्ष युनिट होती. गेल्या चौदा दिवसांतील विजेची उपलब्धता तेवढीच होती. सोमवारी गरजेपेक्षा वीज अधिक होती, असे दाखवत केंद्राने दिल्ली सरकारला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT