Mohan Bhagvat
Mohan Bhagvat e sakal
देश

Mohan Bhagvat: "...तेव्हापासून पाकिस्तानातील लोक आनंदी नाहीत"; मोहन भागवतांचं विधान

Amit Ujagare (अमित उजागरे)

भोपाळ : स्वातंत्र्याच्या सात दशकांहून अधिका काळानंतरही पाकिस्तानातील लोक खूश नाहीत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. शुक्रवारी भोपाळमध्ये एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. (people of Pakistan are not happy Statement by Mohan Bhagwat)

भागवत म्हणाले, १९४७च्या विभाजनापूर्वी एक भारत होता. जे भारतापासून वेगळे झाले ते आता खूश आहेत का? पाकिस्तानातील लोक आज म्हणतात की भारताचं विभाजन एक चूक होती. यावेळी त्यांनी सिंधी समाजाचं कौतुकही केलं.

दरम्यान, दशतवादी छावण्यांवर सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करताना ते म्हणाले, आम्ही हे करतो आणि करत राहू. भारताची दुसऱ्यांवर हल्ला करण्याीच संस्कृती नाही. आम्ही त्या संस्कृतीतील आहोत जिथं आत्मंसरक्षणासाठी सडेतोड उत्तर दिलं जातं.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आम्ही शाररिकदृष्ट्या ती भूमी त्यागली. पण कोणी विचारलं १९४७ पूर्वी भारत काय होता तर सांगाव लागेल की, भारत होता. सिंधूपासूनच हिंदू हा शब्द आला. आपण अखंड भारत म्हणतो तेव्हा सिंधू संस्कृती विसरु शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT