narendra modi esakal
देश

'बजेट वाढले, पण स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अनेक जिल्हे मागे पडले'

सकाळ डिजिटल टीम

एकीकडे अर्थसंकल्प (budget) वाढत गेला, योजना बनत राहिल्या, आकड्यांमध्ये आर्थिक विकासही होत राहिला, पण स्वातंत्र्याच्या (independence day) 75 वर्षांनंतरही देशातील अनेक जिल्हे मागे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांशी (DM) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. बैठकीनंतर पीएम मोदींनी सर्व डीएमना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी जिल्ह्यातील समस्यांची माहिती दिली.

महत्त्वाकांक्षी जिल्हे देशाला पुढे नेण्यासाठी मदत करत आहेत

पंतप्रधान मोदी पीएम मोदी म्हणाले की, आज महत्त्वाकांक्षी जिल्हे देशाच्या प्रगतीचा हातभार लावत आहेत. आज तुम्हा सर्वांच्या प्रयत्नाने जिल्हे गतिमान होत आहेत. पीएम मोदी म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाही विश्वास आहे की, त्यांच्या राज्यातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांनी आश्चर्यकारक काम केले आहे. पीएम मोदी म्हणाले की, महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये विकासासाठी प्रशासन आणि लोकांमध्ये थेट संवाद आणि उत्कट संपर्क देखील खूप महत्त्वाचा आहे. एक प्रकारे, वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंतचा शासनप्रवाह अतिशय महत्त्वाचा आहे. या मोहिमेचा महत्त्वाचा पैलू म्हणजे तंत्रज्ञान आणि नाविन्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT