pm-modi 
देश

देशातील मुस्लिम मुलींना 'स्वच्छ भारत मोहिमे'नं मोठा दिलासा मिळाला :PM मोदी

सकाळ ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अलीगड मुस्लिम युनिवर्सिटीच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात सहभाग घेतला. देशाच्या विकासात AMU च्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. यासोबतच त्यांनी  "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" या नाऱ्याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. देशात जे काही आहे त्यावर देशातील प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. राज्य घटनेने आपल्याला तो अधिकार दिला आहे, असे मोदींनी म्हटले आहे. 

यापूर्वी देशात अनेक मुस्लिम मुलींना शाळेतील असुविधेमुळे शिक्षण सोडावे लागायचे.  शौचालय नसल्यामुळे जवळपास 70 मुस्लिम विद्यार्थीनींना शिक्षण सोडायच्या. स्वच्छ भारत मोहिमेनं हे प्रमाण कमी झाले. सध्याच्या घडीला केवळ 30 टक्केच प्रमाण घटल्याचे दिसते, असा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात केला. 

मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, समाजात वैचारिक मतभेद असतात. परंतु जेव्हा देशाची वेळ येते तेव्हा सर्वांनी एकजूटता दाखवायला हवी. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्व धर्मियांनी एकता दाखवून योगदान देणं गरजेचे आहे. सत्ता ही समाजाचा एक भाग आहे. समाजासाठी आपल्याला सदोदित काम करत रहायचे आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना काही तत्व अडचणीची वाटतात. त्याचा सामना सर्वच समाजाला करावा लागतो. आपल्याला याचे पुढे जाऊन आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT