Rahul Gandhi esakal
देश

भारताला काँग्रेस पक्षचं व्हिजन देऊ शकतो - राहुल गांधी

भाजपाचे व्हिजन म्हणजे देशाचे व्हिजन नव्हे.

एएनआय वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताला एका नवीन व्हिजनची आवश्यकता आहे. भारताला व्हिजन काँग्रेस पक्षचं देऊ शकतो. लहान-लहान राजकीय पक्ष ते देऊ शकत नाहीत, असे खासदार तथा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले. पुढे भारतीय जनता पक्षावर टीका करताना ते म्हणाले, की भाजपाचे (BJP) व्हिजन म्हणजे देशाचे व्हिजन नव्हे. जर उत्तर प्रदेशला एक नवीन व्हिजन दिले गेले नाही, तर भारताला एक नवीन व्हिजन दिले जाऊ शकत नाही. सध्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मिझोराम या पाच राज्यांची रणधुमाळी सुरु आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशसाठी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाने ४० टक्के जागांवर महिलांना विधानसभेचे तिकिट दिले आहे.(Rahul Gandhi Says, Congress Party Can Give Vision To India)

काँग्रेस (Congress Party) शासित राजस्थानमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. आणि युपीत पक्ष ढोंग करित असल्याची टीका भाजपकडून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात तर पक्षांतराचे वारे वाहत आहे. अनेकांनी भाजपाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. दुसरीकडे यादव कुटुंबातील सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina Death Sentence Demand : ''शेख हसीना यांना मृत्युदंड द्या'' ; बांगलदेशच्या 'ICT' मुख्य अभियोक्त्यांची मागणी!

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

SCROLL FOR NEXT