Rahul Gandhi statement RSS is spreading fear hatred violence Demonetisation GST sakal
देश

Bharat Jodo: ...तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करणार नाही; राहुल गांधींना विश्वास

सकाळ डिजिटल टीम

शेगाव - काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. आज ही यात्रात शेगावमध्ये पोहोचली असून शेगाव येथे आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. (Rahul Gandhi News in Marathi)

राहुल गांधी म्हणाले की, विरोधक म्हणतात की, भारत जोडो यात्रा करण्याची काय गरज आहे. मात्र ही भारत जोडो यात्रा मन की बात करण्यासाठी नाही, तर लोकांची मनातील गोष्टी समजून घेण्यासाठी करण्यासाठी आहे.

हेही वाचा का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

आमचं सरकार असताना विदर्भातील शेतकरी अडचणीत आले होते. त्यावेळी आम्ही तातडीने पॅकेज दिलं. मात्र आता शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरून देखील नुकसान झाल्यावर भरपाई मिळत नाही. विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची आवाज ऐकली तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या बंद होतील. त्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करून शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला हवा, असंही राहुल यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! पुढील २-३ तासात पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा इशारा

फक्त ६ एपिसोड पण सगळीकडे फक्त याच सीरिजची चर्चा! नेटफ्लिक्सवर येताच ठरली नं. १ ; तुम्ही पाहिलीत का?

Sunil Tatkare यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला पक्षातूनच विरोध, नेमकं काय घडतंय?

Marathi News Live Updates : रस्ता खड्ड्यात; टोलवसुली मात्र जोरात! घोटी-पडघा टोल नाक्यावर वाहनचालकांचा संताप

Har Ghar Tiranga 2026 : १५ ऑगस्टपूर्वी पंतप्रधान मोदींचा खास संदेश; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं देशवासियांना आवाहन

SCROLL FOR NEXT