देश

राजधानी रेल्वे मंगळवारपासून 

पीटीआय

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने मंगळवारपासून (ता. १२) मर्यादित स्वरुपात प्रवासी सेवा सुरू करणार असल्याचे आज जाहीर केले. प्रवाशांनी वेळेपूर्वी किमान तासभर आधी उपस्थित राहावे असे रेल्वेने म्हटले आहे.

सुरवातीला १५ राजधानी गाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व वातानुकुलीत गाड्या असतील व त्यांचे भाडे सुपरफास्ट गाड्यांच्या भाड्याप्रमाणे असेल, असे रेल्वेने म्हटले आहे.

या विशेष गाड्या नवी दिल्लीहून दिब्रुगड, अगरतळा, हावडा, पाटणा, विलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळूर, चेन्नई, तिरुअनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू-तावी येथे जातील. या गाड्यांसाठीचे आरक्षण सोमवार ता. ११ रोजी दुपारी चार वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून देण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal No 1 : नव्या वर्षात डिजिटल पत्रकारितेचा नेतृत्वाचा मुकुट पुन्हा ई-सकाळकडे, कॉमस्कोअरमध्ये पटकावले अव्वल स्थान

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Tilak Varma Injury: तिलक वर्माला पोटातील तीव्र वेदनेमुळे अचानक करावी लागली सर्जरी! त्याला झालेला अजार नेमका आहे तरी काय?

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Latest Maharashtra News Updates Live: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

SCROLL FOR NEXT