देश

गडकरी म्हणतात, 'टोल कधीही बंद होणार नाही'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपकडून राज्यात टोलमुक्तीबाबत सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत. असे असताना आता याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील. 

टोल वसुलीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ज्या भागातील जनतेची टोल देण्याची क्षमता आहे. त्या भागातच टोल वसुली केली जाते. टोलच्या या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जात आहेत. पाच वर्षांत देशात 40 हजार किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग तयार करण्यात आले आहेत. मात्र, आता सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल. टोल कधीही बंद होऊ शकणार नाही. मात्र, गरजेनुसार त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

कारमध्ये बुस्टर सीट

गडकरी यांनी काल (सोमवार) कायद्यात बदल केले आहेत. या विधेयकामध्ये लहान मुलांसाठी आणखी दोन नियम करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार कारमध्ये बुस्टर सीट लावावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT