SSC HSC Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

SSC-HSC Exam : खासगी विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फॉर्म नंबर १७ भरून दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फॉर्म नंबर १७ भरून दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

खासगी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाइनद्वारेच भरायचा आहे. कोणाचाही अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दहावीकरिता ‘http://form17.mh-ssc.ac.in’ आणि बारावीकरिता ‘http://form17.mh-hsc.ac.in’ या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजीमधून उपलब्ध आहेत.

खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने नावनोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत २० डिसेंबर असणार आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी प्रकटनाद्वारे जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT