Chinchwad By-Election Result esakal
Election News

चिंचवड निवडणुकीत राष्ट्रवादी पिछाडीवर का? स्वतः नाना काटे यांची पहिली प्रतिक्रिया |Chinchwad By-Election Result

रुपेश नामदास

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

आता समोर आलेल्या कला नुसार चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे पिछाडीवर आहेत.

दरम्यान 'सकाळ'ने घेतलेल्या नाना काटे यांच्या प्रतिक्रियेत काटे यांना राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका बसत असल्याचे सांगितले. तर १२ व्या फेरीत चांगल्या प्रमाणात मताधिक्य मिळेल अशी इच्छा देखील नाना काटे यांनी बोलून दाखवली. मात्र ३७ फेऱ्या असल्यामुळे चिंचवडचा निकाल लागण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.

दुसरीकडे कसबा पोटनिवडणूकीत रविंद्र धंगेकर विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या फेरी पासूनच रविंद्र धंगेकर आघाडीवर आहेत. तर भाजपच्या प्रभागातून देखील रासने यांना म्हणावं असं लिड मिळताना दिसत नाही. १२ फेऱ्या पार पडल्या असून शेवटच्या ८ फेऱ्या बाकी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT